भारत-पाकमध्ये क्रिकेट युद्ध रंगणार, सहा क्रिकेट मालिका

Last Updated: Thursday, May 15, 2014, 12:50

क्रिकेट प्रेमीसाठी खुशखबर आहे. भारत आणि पाकिस्तान संघात क्रिकेट युद्ध पाहायला मिळणार आहे. कारण भारताने पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. पाकिस्तानविरुद्ध 2015 ते 2023 दरम्यान क्रिकेट खेळण्यास सहमती दर्शविली आहे.

भारत आणि पाकिस्तान दरम्यान रंगणार क्रिकेट मालिका

Last Updated: Sunday, April 13, 2014, 17:14

क्रिकेटच्या फॅन्सना लवकरच खुश खबर मिळण्याची शक्यता आहे, कारण भारत आणि पाकिस्तानमध्ये अनेक वर्षानंतर पहिल्यांदा क्रिकेट मालिका रंगण्याची शक्यता आहे.

भारत पराभवाचा बदला घेणार ?

Last Updated: Thursday, December 27, 2012, 18:27

भारत आणि पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये पुन्हा एकदा क्रिकेटच्या रणांगणावर टी-20ची लढत रंगणार आहे. टीम इंडिया पराभवाचा बदला घेण्यासाठी आतूर असेल तर दुसरीकडे पहिल्या टी-20त विजय मिळवल्याने पाकिस्तान टीमचा आत्मविश्वास उंचावलेला असेल. आता या निर्णायक लढतीत कोण बाजी मारत हे पाहणं रंगतदार ठरणार आहे.

भारत-पाक मालिकेला गावस्करांचा विरोध

Last Updated: Monday, July 16, 2012, 20:19

मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत पाकिस्तान सहकार्य करत नसताना पाकिस्तानसोबत वन डे मालिका खेळविण्यास माजी कसोटी कर्णधार सुनील गावस्कर यांनी विरोध केला आहे. मुंबई हल्लाच्या तपासात पाकचे सहकार्य नसताना अशी मालिका खेळविण्यावर गावस्कर यांनी टीकेची झोड उठवली आहे.