Last Updated: Wednesday, July 4, 2012, 07:19
ओढ्याच्या पाण्यात क्वालिस गाडी वाहून गेल्याची घटना सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात घडली आहे. यामध्ये सात जणांना जलसमाधी मिळाली आहे. तर तिघेजण सुखरुप बचावले.
आणखी >>