Last Updated: Wednesday, June 13, 2012, 15:36
बंगळुरूमध्ये भरलेल्या गुगल सायंस फेअरमध्ये अंतिम फेरीमध्ये निवड झालेल्या १५ जणांपैकी ३ मुलं भारतीय आहेत. भविष्यात जग बदलू शकतील असे प्रयोग करणाऱ्या मुलांसाठी गुगलने ही स्पर्धा आयोजित केली होती.
आणखी >>