Last Updated: Wednesday, December 25, 2013, 16:47
‘बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स’मध्ये नुकतंच मोदींनी आपल्या भाषणात महाराष्ट्र सरकारवर टीका करत जोरदार टाळ्या मिळवल्या. पण, या सभेसाठी मोदी मात्र तयारीविनाच आल्याचं किंवा त्यांनी तयारी केलीही असेल तरी ती चुकीच्या पद्धतीनं केल्याचं आता उघड झालंय.