टीम इंडियापुढे २५८ रन्सचे आव्हान

Last Updated: Wednesday, January 23, 2013, 17:23

इंग्लडने टीम इंडियापुढे विजयासाठी २५८ रन्सचे आव्हान ठेवले आहे. इंग्लंडकडून ऍलिस्टर कूक, केवीन पीटरसन आणि ज्यो रूट यांनी अर्धशतके झळकावलीत.

भारताला विजयासाठी २३७ धावाचं आव्हान

Last Updated: Tuesday, February 14, 2012, 15:09

श्रीलंकेने प्रथम बॅटींग करण्याचा निर्णय घेतला. मात्र भारतीय बॉलरनी श्रीलंकेला २३६ रनवरच रोखलं, त्यामुळे भारताला विजयासाठी २३७ रनची गरज आहे.