Last Updated: Monday, November 4, 2013, 16:39
‘झाडीपट्टीची मुंबई’ म्हणून ओळखलं जातं ते गडचिरोली जिल्ह्यातलं देसाईगंज वडसा हे गाव... ऐकून तुम्हाला जरा नवल वाटेल... पण हे खरं आहे... खरोखरच हे मुंबई पेक्षा काही कमी नाही... इथं गेल्यानंतरच तुमचा यावर विश्वास बसेल... मी हे असं का सांगतेय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल... याचं कारण म्हणजे दिवाळी!