Last Updated: Wednesday, April 4, 2012, 20:56
मुंबई विद्यापीठातल्या टीवायबीकॉम पेपरफुटीप्रकरणी युवासेना हायकोर्टात याचिका दाखल करणार आहे. अन्य विषयांचे मार्क तपासून ह्युमन रिसोर्स पेपरसाठी सरासरी मार्क देण्याचा पर्याय मुंबई विद्यापीठाने स्वीकारावा अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली आहे.