Last Updated: Saturday, November 24, 2012, 15:45
भारतानं टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर आजपासून भारत विरूद्ध इंग्लड दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे.
Last Updated: Monday, February 27, 2012, 16:09
सिडनी वन-डेत भारतीय बॅट्समनने साफ निराशा केली आहे. भारताला जिंकण्यासाठी २५३ धावाचं आव्हान आहे. त्यामुळे हे आव्हान घेऊन टीम इंडियाचे बॅट्समन बॅटींगसाठी आले खरे. पण फक्त हजेरी लावण्याचं काम केलं.
आणखी >>