Last Updated: Sunday, November 27, 2011, 13:38
शिवसेना नेते दिवाकर रावतेंनी सरकारवर टीका केली. आचारसंहितेचं कारण पुढं करुन सरकार कापूस उत्पादकांना न्याय देत नाही. मात्र आयोगानं याबाबत स्पष्टीकरण दिल्यानं सरकारचं खर रुप उघड झाल्याचा आरोप रावते यांनी केला.