Last Updated: Wednesday, December 12, 2012, 20:10
शिवसेनेवर अविश्वास ठराव रद्द होण्याची नामुष्की ओढवली आहे. अविश्वास ठरावाचा प्रस्ताव दिल्यानंतर तो दोन दिवसांत मांडणे गरजेचं असतं. मात्र अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शोकप्रस्तावामुळे कामकाज तहकूब होतं, तर दुस-या दिवशी भाजपचा मोर्चा होता. त्यामुळे शिवसेना दोन दिवसांत ठराव मांडू शकली नाही.