Last Updated: Saturday, January 25, 2014, 21:15
भारत सरकारनं देशातील तब्बल १२७ जणांना पद्म पुरस्कारानं गौरविलं आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात देशासाठी दिलेल्या योगदानाचा गौरव करताना दोघांना पद्मविभूषण तर २४ जणांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. तर १०१ जणांना पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यात आला आहे.