टीम इंडियाला विजयासाठी ३२० रन्सची गरज

Last Updated: Saturday, February 8, 2014, 19:39

भारत-न्यूझीलंड दरम्यानच्या पहिल्या टेस्टच्या तिस-या दिवशी रंगतदार अवस्था निर्माण झाली आहे. तिस-या दिवसअखेर टीम इंडियाला विजयासाठी ३२० रन्सची गरज आहे. तत्पूर्वी टीम इंडिया २०२ तर न्यूझीलंड टीम केवळ १०५ रन्सवरच ऑल आऊट झाली.

सचिनची कसोटी, भारत-वेस्ट इंडिज ईडन गार्डनवर भिडणार

Last Updated: Tuesday, November 5, 2013, 18:53

`सिटी ऑफ जॉय` अशी ओळख असलेल्या कोलकात्यामध्ये भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान पहिली टेस्ट रंगणार आहे. नुकतीच कांगारुविरुद्ध वन-डे सीरिज जिंकलेल्या टीम इंडियाचं पारड वेस्ट इंडिजच्या तुलनेत जड वाटत आहे. विशेष म्हणजे सचिन तेंडुलकरची ही १९९वी टेस्ट असणार आहे. म्हणूनच ही टेस्ट ऐतिहासिक ठरणार आहे.

टीम इंडियाला रडवलं, पहिला डाव घोषित

Last Updated: Wednesday, January 25, 2012, 13:39

अॅडलेड टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियन बॅट्समने टीम इंडियाच्या बॉलिंगची अक्षरश: पिसे काढली. पॉण्टिंग आणि क्लार्क बाद झाल्यानंतर टीम इंडिया बाकीच्या फंलदाजांना झटपट बाद करेल अशी आशा होती, मात्र ऑस्ट्रेलियाच्या तळाच्या बॅट्समननी अगदी नांगर टाकून बॅटींग केली.