Last Updated: Wednesday, May 2, 2012, 19:36
परदेश दौऱ्यावर जाणाऱ्या मंत्र्यांना आणि आमदारांना जिल्हाबंदी करा, असा आदेश राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. राज्यात १९७२ पेक्षाही मोठा दुष्काळ पडलेला असताना, सर्वपक्षीय २४ आमदार १ जून ते १५ जूनदरम्यान युरोप दौऱ्यावर चालले आहेत.