Last Updated: Sunday, September 9, 2012, 19:24
शालेय विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणाऱ्या पोषण आहाराच्यी आणि गरोदर मातांसाठी देण्यात येणा-या पूरक आहाराची हजारो पाकिटे चक्क रत्नागिरी जिल्ह्यातल्या वेळास समुद्रात टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.