Last Updated: Friday, July 13, 2012, 07:43
राज्यातले ऐतिहासिक गड किल्ले ही इतिसाहाची साक्ष देणारी आणि तरुण पिढीसाठी नेहमीच स्फूर्तीदायक राहिलीत. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतच त्यांनी उभारलेल्या गड किल्ल्यांची दूरवस्था झालीय. या भर पडली आहे ती प्रतापडाची. प्रतापगडीवरील सूर्य बुरुज ढोसळतोय.