भारताने उडवली कोचीत विजयाची पतंग

Last Updated: Tuesday, January 15, 2013, 20:24

कोची: इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम बॅटींगचा निर्णय घेतला आहे. कोचीमध्ये सुरू असलेल्या या सामान्यात भारताने सावध सुरवात केली आहे.

टीम इंडिया गडगडली, सचिन झाला पुन्हा एकदा बोल्ड

Last Updated: Saturday, November 24, 2012, 15:45

भारतानं टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर आजपासून भारत विरूद्ध इंग्लड दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे.