Last Updated: Wednesday, August 29, 2012, 14:29
भारतीय पुराणांमधील ज्या महाकाव्यांना धर्मशास्त्राइतका महत्वाचा दर्जा दिला आहे, त्यातील एक म्हणजे रामायण. प्रभू श्रीरामचंद्रांना साक्षात् देव मानलं जातं. तरीही त्यांच्या अस्तित्वावर नेहमीच प्रश्नचिन्ह उभं केलं गेलं होतं. मात्र, दिल्ली येथील ‘इन्स्टिट्यूट फॉर सायंटिफिक रिसर्च ऑन वेदाज’ या संस्थेने प्रत्यक्षात प्रभू श्री रामचंद्रांच्या अस्तित्वाचे पुरावे मिळवले असल्याचा दावा केला आहे.