Last Updated: Thursday, November 17, 2011, 16:23
स्त्रीला बाळाला जन्म देणं म्हणजे तिचा आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे. त्यामुळेच प्रसुतीनंतर प्रत्येक स्त्रीने आपल्या शरीराची काळजी घेणं आवश्यक आहे. कारण की प्रसुतीनंतर लगेचच गर्भाशय आणि आजूबाजूच्या भागामध्ये विषाणूसंसर्ग होऊ शकतो.