Last Updated: Thursday, November 24, 2011, 17:17
औरंगाबाद महापालिकेतील फाईल्स गहाळ प्रकरणी दोन महिन्यानंतरही कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. महापौरांनी या प्रकरणी बोलावलेल्या बैठकीला एकही अधिकारी उपस्थित राहिला नाही. महापालिकेला कोट्यवधीचा चूना लावणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई कशी आणि केव्हा होणार असा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत.