Last Updated: Friday, May 2, 2014, 13:37
आसाममधील कोक्राझार जिल्ह्यात बोडो अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबारात सात नागरिक ठार झालेत. कोक्राझार जिल्ह्यातील बालपाडा मध्ये हा गोळीबार करण्यात आलाय. आसाममध्ये गेल्या 24 तासांत घडलेली ही दुसरी घटना आहे.
आणखी >>