... असं घडलं बाळासाहेबांचं व्यक्तिमत्वं

Last Updated: Saturday, November 17, 2012, 18:53

अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्या, समाजाच्या दांभिकपणावर प्रहार करणाऱ्या आणि प्रबोधनातून समाजकल्याण हे एकमेव ध्येय असणाऱ्या प्रबोधनकारांचा वारसा बाळासाहेबांनी नुसताच समर्थपणे पेलला नाही, तर प्रबोधनकारांचा संस्कार महाराष्ट्राच्या घराघरात रुजवला.

‘साहेबांनी’च करून दिली मराठी अस्मितेची जाणीव...

Last Updated: Saturday, November 17, 2012, 18:39

बाळासाहेब, शिवसेनाप्रमुख, हिंदुहृदयसम्राट... एका नावासाठीची ही अनेक विशेषणं... पण त्यातलं सगळ्यात आवडतं आणि हक्काचं म्हणजे `साहेब`... सच्चा शिवसैनिक याच नावानं बाळासाहेबांना ओळखतो... या एका नावानं शिवसैनिकांना जगण्याची ऊर्जा दिली... ताठ मानेनं जगायला शिकवलं आणि जगण्यासाठी लढायला शिकवलं...

हिंदुह्रद्यसम्राट आणि मराठी माणसाची जुळली नाळ...

Last Updated: Saturday, November 17, 2012, 18:14

मराठी माणसाच्या अस्ताव्यस्त पसरलेल्या प्रश्नांना संघटित रुप मिळालं आणि लढा सुरू झाला... मराठी माणसाच्या हक्कासाठी...

आपला `देव` नक्कीच संकटातून बाहेर पडणार - उद्धव

Last Updated: Thursday, November 15, 2012, 23:27

आज दिवसभर शिवसेनेकडून बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत होतं. यावरच थोड्याच वेळापूर्वी उद्धव ठाकरे यांनी स्वत: शिवसैनिकांशी संवाद साधत शिक्कामोर्तब केलंय.

आम्ही आशा सोडलेली नाही - उद्धव ठाकरे

Last Updated: Thursday, November 15, 2012, 02:30

रात्री उशीरा दोन वाजल्याच्या सुमारास उद्धव ठाकरे यांनी कलानगरच्या प्रवेशद्वाराशी येऊन शिवसैनिकांशी संवाद साधलाय. आम्ही आशा ठेवलीय, तुम्हीसुद्धा आशा कायम ठेवा, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना केलंय.

बाळासाहेबांनी कोणावर केली टीका?

Last Updated: Tuesday, February 7, 2012, 22:37

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी राजकारणातील पुतणेशाहीवर ठाकरी शैलीत टोले लगावले आहेत. काकांचा जयजयकार पाहून पुतण्यांना गुदगुल्या होतात.

सुप्रिया सुळे 'मातोश्री'वर....

Last Updated: Sunday, November 27, 2011, 13:49

केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याने महाराष्ट्रातील नेते एकत्र झाल्याचे दिसून आले. कारण की, या हल्ल्याचा तीव्र निषेध साऱ्याच पक्षाच्या नेत्यांनी केला, आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या हल्ल्याविरूद्ध एल्गार करीत मराठी माणसाला पुन्हा एकदा साद घातली आहे.