Last Updated: Sunday, November 27, 2011, 13:49
केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याने महाराष्ट्रातील नेते एकत्र झाल्याचे दिसून आले. कारण की, या हल्ल्याचा तीव्र निषेध साऱ्याच पक्षाच्या नेत्यांनी केला, आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या हल्ल्याविरूद्ध एल्गार करीत मराठी माणसाला पुन्हा एकदा साद घातली आहे.