Last Updated: Monday, April 7, 2014, 11:24
बांगला देशातील मीरपूर येथे झालेल्या ट्वेण्टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारत पराभूत झाला, याचं कारण युवराज असल्याचं म्हटलं जात आहे.
Last Updated: Friday, April 12, 2013, 17:08
या प्रकरणाची चौकशी करणारे सुधीर नानावटी यांनी हरभजनला दोषी ठरवले आहे. श्रीशांतवर झालेला हल्ला हा प्रक्षुब्ध बिलकुल नव्हता, असे नानावटी यांनी म्हटले आहे.
Last Updated: Friday, April 12, 2013, 16:49
टीम इंडियाचे दोन स्टार बॅट्समन विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्या भांडणाने नवं रूप घेतलं आहे. आयपीएल – ६ च्या एका मॅचमध्ये दोघांच्या झालेल्या शाब्दिक चकमकीने मात्र जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला आहे.
आणखी >>