`चर्चेसाठी पाकनं आधी चूक कबूल करावी`

Last Updated: Thursday, January 17, 2013, 15:00

‘पाकिस्ताननं पहिल्यांदा आपली चूक कबूल करावी आणि भारतीय सैनिकांची क्रूर पद्धतीनं हत्या करणाऱ्या दोषींवर कडक कारवाई करावी’, असं केंद्रीय मंत्री मनिष तिवारी यांनी म्हटलंय.

पाकमध्ये अणु क्षेपणास्त्रांची निर्मिती जोरात

Last Updated: Thursday, August 9, 2012, 14:06

भारताला लक्ष्य करून पाकिस्तान आपल्या अणु क्षेपणास्त्रांमध्ये सातत्यानं बदल घडवून आणण्याच्या प्रयत्नात आहे. अशी माहिती खळबळजनक माहिती अमेरिकन काँग्रेसनं आपल्या एका रिपोर्टमध्ये दिलीय.