Last Updated: Saturday, July 28, 2012, 23:09
गौतम गंभीरच्या शतकाने कमाल केली आणि आज टिम इंडियाने २८८ धावा करून लंकेचा पराभव केला. गंभीरने कारकीर्दीतील 11वे शतक त्याने पूर्ण केले. पठान आणि सुरेश रैना यांनी मैदानात कामगिरी फत्ते केली आहेत. सुरेश रैनाने महत्वपूर्ण अर्धशतकी खेळी केली.