इंग्लंड तीन बाद १६१ रन्स

Last Updated: Sunday, December 16, 2012, 16:42

नागपूर येथील कसोटी मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारताने जुगार घेळत ३२६ रन्सवर डाव घोषित करून इंग्लंडला खेळण्यास आमंत्रित केले. इंग्लंडच्या दोन विकेट झटपट बाद झाल्यात. तिसरी विकेट १४३ रन्सवर गेली. इंग्लंडने दिवसभरात १६१ रन्स केल्या.

दिवस अखेर भारताच्या ७ बाद २७३ धावा

Last Updated: Wednesday, December 5, 2012, 17:46

भारत आणि इंग्लंड यांच्यातील कोलकातामध्ये ईडन गार्डन मैदानावर सुरु असलेल्या तिस-या कसोटीत पहिल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला सूर सापडलाय. त्याने ३४ हजार धावांचाही टप्पा पार केला. असे असले तरी टीम इंडियाने निराशा केली. दिवस अखेर भारताने ९० षटकांत ७ बाद २७३ धावा केल्या.