Last Updated: Tuesday, April 10, 2012, 13:21
भिंवडीजवळील आनगाव भागातल्या नदीत पाच जणांचा मृतदेह सापडल्यानं खळबळ उडाली आहे. एकाच कुटुंबातल्या पाच जणांचे हे मृतदेह आहेत. दरम्यान, हा घातपात आहे की अपघात याची पोलीस चौकशी करीत आहेत. मात्र, एकाचवेळी पाच मृतहेह सापल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.