Last Updated: Thursday, April 19, 2012, 17:19
औरंगाबादसह मराठवाड्यातली दुष्काळी परिस्थितीही दिवसोंदिवस बिकट होत चाललीये. पाणीपुरवठा करणा-या छोट्या-मोठ्या धरणांच्या आणि तलावांच्या पातळीत कमालीची घट सुरुय.. उन्हासोबतच गावोगावी हे पाणीटंचाईचे चटकेही जाणवू लागलेयेत.. मेचा संपूर्ण महिना कसा काढायचा, या प्रश्नानी सगळेच हैराण आहेत.