माळशेज घाटातला प्रवास होणार सुखकर

Last Updated: Monday, April 22, 2013, 12:25

पावसळ्यात दरड कोसळून, रस्ते खचून बंद होणारा कल्याण - अहमदनगर महामार्गावरचा माळशेज घाट आता सुलभ झालाय. या मार्गावररचे २६ धोकादायक वळणे आणि चढ कमी करण्याचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात या घाटातला प्रवास सुखकर होणार आहे.