तेलगळतीमुळे माशांवर संकट, फटका मच्छिमारांना

Last Updated: Friday, December 6, 2013, 18:09

रासायनिक कंपन्यांचं प्रदूषण आणि सतत होणा-या तेलगळतीमुळे रायगडच्या किना-यांवर माशांचं दुर्भिक्ष्य निर्माण झालंय. याचा मोठा फटका मच्छिमारांना बसतोय.