सेमीफायनलपूर्वीच टीम इंडियाला धक्का, युवराज अनफिट

Last Updated: Thursday, April 3, 2014, 09:35

टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये ४ एप्रिलला म्हणदे उद्या ट्वेण्टी-२० वर्ल्ड कपची सेमिफायनल होणार असून त्याआधीच टीम इंडियाला धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलिया सोबतच्या मॅचमध्ये ज्यानं आपला फॉर्म परत मिळवला तो यूवी सेमिफायनलसाठी अनफिट ठरलाय.

बांग्ला पडला लंकेला भारी पाठवलं भारताला घरी

Last Updated: Tuesday, March 20, 2012, 22:44

बांग्लादेशने श्रीलंकेला पराभूत केलं. त्यामुळे टीम इंडियाला घरी परतण्याची नामुष्की ओढावली आहे. बांग्लादेशने लंकवेर पाच विकेटने मात केली.एशिया कपमध्ये बांग्लादेशने इतिहास घडवला आहे. एशिया कपच्या फायनलमध्ये बांग्लादेशने पहिल्यांदाच प्रवेश केला आहे.

भारत-पाकमध्ये आज क्रिकेट युद्ध

Last Updated: Saturday, March 17, 2012, 23:34

भारत-आणि पाकिस्तनची मॅचम म्हणजे क्रिकेटचं युद्धचं. शेर-ए-बांग्ला स्टेडियवर रविवारी होणा-या मॅचपूर्वी झालेल्या दोन्ही लढतीत टीम इंडियानचं सरशी साधली होती. वर्ल्ड कपमध्ये मोहलीत आणि २०१० एशिया कपमध्ये भारतानं पाकिस्तानला परास्त केलंय. त्यामुळे सलग तिस-यांदा पाकिस्तानला पराभूत कऱण्याच्या इराद्यानेच धोनी ब्रिगेड मैदानात उतरणार आहे.