मेगाब्लॉकचे काम संपले, रेल्वे वाहतूक विलंबाने

Last Updated: Monday, December 31, 2012, 10:03

मेगाब्लॉकमुळे मुंबईकरांचे तीन दिवस मेगाहाल होत आहेत. सेंट्रेल मार्गावरची वाहतूक संथ झालीय. त्यामुळं कल्याण-ठाणे प्रवासासाठी तब्बल दोन तास लागत असल्याने मेगाहाल सुरूच आहेत. दरम्यान, घेण्यात आलेल्या मेगाब्लॉकचे काम संपले आहे.

सेंट्रल रेल्वे संथ, मुंबईकर मेगाब्लॉक

Last Updated: Sunday, December 30, 2012, 10:09

मेगाब्लॉकमुळे मुंबईकरांचे मेगाब्लॉक होत आहेत. सेंट्रेल मार्गावरची वाहतूक संथ झालीय. त्यामुळं कल्याण ठाणे प्रवासासाठी तब्बल दोन तास लागत आहेत.

मेगाब्लॉकने मुंबईकरांचे हाल

Last Updated: Sunday, June 24, 2012, 13:41

आज तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या गाड्या उशिराने धावत असल्याने प्रवाशांना प्रचंड गर्दीचा सामना करावा लागला. त्यात उकाड्याने हैराण झालेल्या रेल्वे प्रवासी घामाच्या धारांनी चिंब भिजलेल्याने अधिकच हैराण झाले होते.