...तर ट्रॅफिकमुळे घरी पोहचायला लागतील २ दिवस !

Last Updated: Friday, December 20, 2013, 09:05

तुम्ही एखाद्या दिवशी मुंबई मध्ये प्रचंड ट्रॅफिक जाममध्ये अडकलात आणि घरी पोहचायला जर 2 ते 3 दिवस लागले तर आश्चर्य वाटू देऊ नका. कारण मुंबई मध्ये रोज वाढणा-या शेकडो वाहनांमुळे भविष्यामध्ये ही परिस्थिती निर्माण होऊ शकते. पाहुयात एक स्पेशल रिपोर्ट....