Last Updated: Tuesday, September 11, 2012, 21:43
राज्य सरकारच्या हेरिटेज समितीनं मुंबईतल्या एकूण 948 ऐतिहासिक वास्तूंना पुरातत्व वास्तूंचा दर्जा देत त्यांचं संवर्धन आणि जतन करण्याचे आदेश जारी केलेत. आश्चर्याची बाब म्हणजे अस्तित्वात नसलेले बंगलेही सरकारनं पुरातन म्हणून घोषित केलेत. या निर्णयाला मुंबईकरांचा विरोध होऊ लागलाय.