Last Updated: Friday, May 18, 2012, 19:09
ठाण्यातील ‘श्रीष’ गृहनिर्माण संस्थेतील काही बंगल्यांच्या पुनर्बांधणीच्या कामावरुन संस्था आणि बिल्डर यांच्यात वाद सुरु आहे. आता मुख्यमंत्र्यांनीच या प्रकरणाची चौकशी करुन अहवाल सादर करण्याचा आदेश नगरविकास खात्याला दिलाय.