Last Updated: Wednesday, August 1, 2012, 11:45
राज्यात निर्माण झालेल्या भीषण दुष्काळाचा सामना करण्यासाठी राज्य सरकार केंद्राकडं साडेपाच ते सहा हजार कोटींची मागणी करणार आहे. यासंदर्भात शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात आढावा बैठक आयोजित केली.