Last Updated: Friday, August 3, 2012, 18:44
एकीकडे पुतळ्यांना अशी सुरक्षा पुरवावी लागतेय आणि दुसरीकडे राज्यात पोलिसांची २२ हजार पदं रिक्त आहेत. पोलिसांची संख्या कमी असल्यानं दहशतवादी आणि नक्षलवाद्यांच्या कारवाया वाढल्या आहेत, असा अहवालच लोकलेखा समितीनं विधिमंडळाच्या अधिवेशनात सादर केलाय.