Last Updated: Sunday, December 25, 2011, 21:43
गेल्या एका वर्षापासून आंदोलन सुरू आहे. आपल्या आंदोलनाला सरकार दाद देत नाही. सरकारला समजेल त्याच भाषेत उत्तर देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे मुंबईतील आंदोलनानंतर आता दिल्ली सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या घरासमोर करणार असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज येथे सांगितले.