राष्ट्रवादीने धक्का दिल्याने काँग्रेस नाराज

Last Updated: Thursday, March 22, 2012, 14:38

महाराष्टू राज्यातल्या २६ पैकी १३ जिल्हा परिषदांचं अध्यक्षपद मिळवत राष्ट्रवादीनं वर्चस्व राखल आहे. काँग्रेसला सात जिल्हा परिषदा मिळाल्यात. ठाणे आणि औरंगाबादेत मनसेच्या मदतीनं आघाडीनं सत्ता मिळवलीय. तर विदर्भात राष्ट्रवादीनं काँग्रेसला धक्का देत युतीसोबत हातमिळवणी केलीय. राष्ट्रवादीच्या या भूमिकेवर काँग्रेसनं नाराजी व्यक्त केली आहे.