लवासामुळेच पुण्याचा पाणीप्रश्न बिकट?

Last Updated: Monday, April 9, 2012, 20:26

लवासामुळेच पुण्याचा पाणीप्रश्न बिकट झाल्याचा आरोप भाजप आमदार देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. लवासासाठी नदीवर १० बंधाऱ्यांचं बेकायदेशीर बांधकाम करण्यात आलं आहे.