Last Updated: Monday, January 23, 2012, 21:10
आयुष्याच्या संध्याकाळी एकट्या असलेल्या किंवा जोडीदार सोडून गेलेल्या आजी-आजोबांना लिव्ह-इन रिलेशनशिपच्या धर्तीवर जोडीदारांची गरज भासते आहे. नागपुरात या धर्तीवर मंडळ स्थापन करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. या निमित्तानं कित्येक आजी-आजोबांनी नवा जोडीदार शोधायला सुरुवात केली आहे.