चंद्रपूरमध्ये पावसाचे संकट, ४ बळी

Last Updated: Saturday, July 20, 2013, 10:22

चंद्रपुरात मुसळधार पावसाचे चार बळी गेलेत. दिवसभर सुरु असलेल्या पावसाचा फटका औष्णिक विद्युत केंद्रालाही बसला असून या केंद्रात सर्वत्र पाणी शिरल्यानं वीज निर्मिती ठप्प झालीय. इतिहासात पहिल्यांदात वीज निर्मिती बंद होण्याची घटना घडलीय. तर मुसळधार पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे.

ट्रॅकवरून वीज निर्मिती, अनोखा प्रयोग

Last Updated: Sunday, March 3, 2013, 12:58

विनायक बंडबे. वीज निर्मितीचा अनोखा प्रयोग यशस्वी केलाय. पाण्याअभावी राज्यातले वीज निर्मिती संच बंद पडत असताना त्याला पर्याय म्हणून त्यांनी अनोखी शक्कल लढवलीय. रेल्वे ट्रॅकसारख्या ट्रॅकवरून वीज निर्मितीचा त्यांनी यशस्वी प्रयोग केलाय.

'महा'राष्ट्रावर अंधारात जाण्याची नामुष्की?

Last Updated: Wednesday, July 25, 2012, 09:34

पाणी टंचाईनं त्रस्त असलेल्या राज्यावर आता विजेचं संकट निर्माण झालंय. कोयनेपाठोपाठ परळी वीज केंद्र पडण्याची शक्यता निर्माण झालीय. केवळ आठ दिवस पुरेल एवढाच पाणी साठा शिल्लक असल्यानं परळी वीज निर्मिती केंद्र बंद पडण्याचं संकट ओढवलंय.

कोयना लेक टॅपिंग पुन्हा सरू

Last Updated: Thursday, April 19, 2012, 20:18

कोयनेचं पाणी पुन्हा एकदा उसळी घेणार आहे. होय, चौथ्या टप्प्यातील लेक टॅपिंगची तयारी पूर्ण झालीय. येत्या २५ एप्रिलला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कळ दाबून कोयनेच्या पाण्याखाली स्फोट घडवण्यात येणार आहेत.

सरकारचा अजब निर्णय, कामगार उघड्यावर

Last Updated: Thursday, October 27, 2011, 07:33

सरकारच्या एका अजब निर्णयामुळं चंद्रपूर जिल्ह्यातील सुमारे दहा हजार कामगारांवर बेकारीची कु-हाड कोसळलीय. आजारापेक्षा उपचार भयंकर असाच काहीसा प्रकार उघड झाला आहे.