Last Updated: Tuesday, February 19, 2013, 12:17
हरमुज खाडीवरून जाणाऱ्या जहाजांच्या रस्त्यावर लागणाऱ्या ग्वादर बंदराच्या व्यवस्थापनाचा ताप पाकिस्ताननं चीनकडे सोपवलाय. जाणकारांच्या म्हणण्यानुसार, पाकिस्ताननं उचललेलं हे पाऊल भारतासाठी धोकादायक ठरू शकतं.