Last Updated: Saturday, April 7, 2012, 21:48
राज्यात विविध ठिकाणी झालेल्या सहा अपघातांमध्ये १५ जण ठार तर 2८ जखमी झालेत. त्यामुळे शनिवार घातवार ठरलाय. जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्वात मोठा अपघात सांगली जिल्ह्यात मिरज-पंढरपूर मार्गावरील घोरपडी फाट्यावर झाला. याठिकाणी ऊसाचा ट्रक आणि मारुती कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील सहाजण ठार झालेत.