Last Updated: Sunday, January 13, 2013, 09:06
शस्त्रसंधीचं उल्लंघन करून पाकिस्तानी सैनिकांनी दोन भारतीय सैनिकांचे प्राण घेतले. एवढंच नाही, तर त्यांच्या प्रेतांची विटंबना करत लांस नाईक हेमराजचं शीर पाकिस्तानी सैनिक घेऊनही गेले. या घटनेमुळे हेमराजच्या कुटुंबासोबतच संपूर्ण देश संतप्त झाला आहे.