Last Updated: Monday, June 18, 2012, 20:57
यावर्षी राज्यातील सुमारे दीडशे शाळांचे निकाल ०% लागलाय. दहावी आणि बारावीच्या शाळांचा यात समावेश आहे. अशा शून्य टक्के निकालांच्या शाळांची मान्यता रद्द करण्यात येणार आहे.
आणखी >>