Last Updated: Friday, April 20, 2012, 12:27
सातारा जिल्ह्यात माण खटाव तालुक्यात दुष्काळानं लहान मुलंही होरपळत आहेत. सकाळी उठल्यावर मुलांचा पहिला धडा असतो तो पाणी भरण्याचा. याचा परिणाम अभ्यासाबरोबरच आरोग्यावरही होतोय. जीव कासावीस करणाऱ्या दुष्काळग्रस्त भागातल्या मुलांचं वास्तव आहे.