कायदेशीरदृष्ट्या निर्दोष `शाहीन` महाराष्ट्र सोडणार!

Last Updated: Friday, November 30, 2012, 14:57

फेसबुक वादातून सगळ्यांनाच परिचित झालेली पालघरची शाहीन डाढा हिनं कुटुंबीयांसहित महाराष्ट्र सोडण्याचा निर्णय घेतलाय तर शिवसैनिकांनी यावर समाधानच व्यक्त केलंय.

फेसबुक पोस्टच्या वादात मुख्यमंत्र्यांचीही उडी...

Last Updated: Wednesday, November 28, 2012, 15:57

पालघर फेसबूक प्रकरणात करण्यात आलेलं दोन पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन योग्यच असल्याचं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय.

पालघर फेसबुक प्रकरण : कारवाई चुकीची, पोलीस निलंबित

Last Updated: Tuesday, November 27, 2012, 15:23

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर दुसऱ्या दिवशी फेसबूकवर वादग्रस्त विधान करणाऱ्या दोन मुलींना अटक केल्यावरून वरिष्ठ पोलीस अधिकारी तसंच एका न्यायाधिशाची बदली करण्यात आलीय.