Last Updated: Friday, November 30, 2012, 14:57
फेसबुक वादातून सगळ्यांनाच परिचित झालेली पालघरची शाहीन डाढा हिनं कुटुंबीयांसहित महाराष्ट्र सोडण्याचा निर्णय घेतलाय तर शिवसैनिकांनी यावर समाधानच व्यक्त केलंय.
Last Updated: Wednesday, November 28, 2012, 15:57
पालघर फेसबूक प्रकरणात करण्यात आलेलं दोन पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन योग्यच असल्याचं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय.
Last Updated: Tuesday, November 27, 2012, 15:23
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर दुसऱ्या दिवशी फेसबूकवर वादग्रस्त विधान करणाऱ्या दोन मुलींना अटक केल्यावरून वरिष्ठ पोलीस अधिकारी तसंच एका न्यायाधिशाची बदली करण्यात आलीय.
आणखी >>