Last Updated: Saturday, August 4, 2012, 22:05
भारताने श्रीलंकेपुढे २९५ धावांचे टार्गेट ठेवलेले असताना या टार्गेटचा पाठलाग करताना लंकेचे पाच गडी १२५ धावांवर बाद झाले आहेत. २० षटकात लंकेने १२५ धावा केल्या. त्यामुळे श्रीलंकेचा पराभव निश्चित समजला जात आहे.