Last Updated: Wednesday, April 17, 2013, 15:59
संजय दत्तला सुप्रीम कोर्टानं चार आठवड्यांचा दिलासा दिल्यानंतर बॉलीवुडच्या निर्मात्यांनी आनंद व्यक्त केलाय. याबाबत पोलीसगिरी चित्रपटाचे निर्माते राहुल अगरवाल यांनी संजयला मिळालेल्या दिलासाबाबत खूश असल्याचे म्हटलंय. मात्र, काही चित्रपट पूर्ण होऊ शकतात तर सहा सिनेमांचे भविष्य टांगणीला आहे.