Last Updated: Sunday, January 8, 2012, 18:13
परदेशातुन समुद्रमार्गे येणारा करोडो रुपयांचा माल लंपास केला जातो,हे उघडकीस आल आहे. मुंबई बंदरापासुन काहीच अंतरावर छोट्या छोट्या बोटींवरुन या मालाची चोरी केली जाते आहे. ही चोरी कस्टम,पोलीस आणि जहाजाचं कॅप्टनचं संगनमत असल्याशिवाय होऊ शकत नाही.